विधानसभा निवडणूक: एबीपी न्यूजच्या पोलमध्ये वंचितला 205 जागा मिळणार असे दाखविले का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यंदा सरकार बदलणार की, कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी वृत्तवाहिन्या ओपिनियन पोलद्वारे मतदारांचा कल चाचपडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा एक जनमत चाचणीत एबीपी न्यूज चॅनेलने येत्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला 205 जागा मिळण्याची शक्यता वर्तिविल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट […]

Continue Reading

इम्तियाज जलील आणि वारीस पठाण यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा जुना फोटो व्हायरल. वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णायक ठरलेली वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षामध्ये जागा वाटपावरून एकमत न झाल्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्याचे परिणाम दिसू लागले. खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना घोषणा केली की, एमआयएम स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार. यानंतर […]

Continue Reading

पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘वंचित’ला विधानसभा निवडणुकांसाठी 50 जागांची ऑफिर दिली का?

लोकसभा निवडणुकीचा ज्वर अद्याप कमीदेखील झाला नाही की, राजकीय पक्ष आता आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नव्या दमाने तयारी करीत आहेत. नवे राजकीय समीकरणे तयार केली जात आहेत. सोशल मीडियावर सध्या पोस्ट फिरत आहे की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित […]

Continue Reading

ELECTION 2019 : सुशीलकुमार शिंदे यांनी खरंच सोलापूर येथून लोकसभा उमेदवारी मागे घेतली का?

सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये राजकीय द्वंद्व रंगले आहे. काही दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची एका हॉटेलात भेट घेतली होती. या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात येऊ लागले. अशातच सोशल मीडियावर पोस्ट फिरवल्या जात आहेत की, सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेची उमेदवारी मागे घेतली. […]

Continue Reading