राहुल गांधीच्या पराभवानंतर अमेठीतील लोक खरंच रडले का? काय आहे त्या व्हिडियोचे सत्य?
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मृती ईराणी यांनी पराभव केला. तब्बल चाळीस वर्षांनंतर अमेठीची जागा काँग्रेसच्या ताब्यातून गेली. पराभवाचा हा धक्का तेथील काँग्रेस समर्थकांना सहन झाला नाही. सोशल मीडियावर एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, अमेठीतील काही लोक दिल्लीत येऊन राहुल गांधींपाशी ढसाढसा रडले. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची सत्य पडताळणी […]
Continue Reading