मोदी पंतप्रधान झाल्यावर भारत सोडून जाईल, असे शबाना आझमी किंवा शाहरुख म्हणालाच नव्हता

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्याने त्यांच्या विरोधकांना सध्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. नरेंद्र मोदींवर वारंवार टीका करणाऱ्या अभिनेत्री शबाना आझमी यांच्याविरोधात सध्या विविध पोस्ट फिरवल्या जात आहेत. यामध्ये दावा केला जात आहे की, मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन, असे शबाना आझमी म्हणाल्या होत्या. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची […]

Continue Reading