पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारताने ‘या’ गाण्यावर बंदी घातली होती का? वाचा सत्य

प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांनी गायिलेले एक गाणे सोशल मीडियावर शेअर करून दावा केला जात आहे की, काश्मीरविषयक या गाण्यामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारताने त्यावर बंदी घातली होती. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा असत्य आहे. या गाण्यावर कधीच […]

Continue Reading