टोल भरल्यानंतर गाडी बंद पडल्यास टोल कंपनीला वाहनधारकांना मोफत पेट्रोल द्यावे लागते का? वाचा सत्य

‘ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती’च्या अध्यक्षा प्रा.रंजना प्रविण देशमुख यांच्या नावाने टोलविषयक एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, टोल नाक्यावर शुल्क भरल्यानंतर प्रवासात जर वाहन खराब किंवा मेडिकल इमर्जन्सी उद्भवल्यास वाहनधारकांना मोफत मदत करण्याची टोल कंपनीची जबाबदारी असते.  एवढेच नाही तर इंधन संपल्यास टोलपावतीवरील हेल्पलाईन क्रमांकाला फोन करून 5 ते 10 लिटर […]

Continue Reading

वकिलांना टोलमाफी मिळालेली नाही. तो व्हायरल मेसेज FAKE आहे. वाचा सत्य

कर्जमाफी इतकाच टोलमाफी हा विषय “गंभीर” आहे. टोल न भरण्यासाठी विविध बहाणे आणि वशिले वापरले जातात. परंतु, वकिल या सगळ्यांच्या एक पाऊल पुढे गेले आहेत. त्यांनी स्वतःसाठी टोलमाफीच मिळवली! वाचून आश्चर्य वाटलं ना? सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजनुसार, वकिलांना आता महामार्गावर टोल भरण्याची गरज नाही. केवळ बार कौन्सिलचे ओळखपत्र दाखवायचे आणि टोलमुक्त प्रवास करायचा, असा […]

Continue Reading

बारा तासाच्या आतील परतीच्या प्रवासात टोल भरण्याची गरज नाही? काय आहे सत्य?

टोल नाक्यावर पैशावरून होणारी हुज्जत काही नवीन गोष्ट नाही. त्यात आता एका व्हायरल मेसेजमुळे आणखी गोंधळ उडत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे फिरणाऱ्या या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, टोल नाक्यावर पावती फाडल्यानंतर बारा तासांच्या आत तुम्ही परत आला तर, तुम्हाला पुन्हा टोल भरण्याची गरज नाही. सरकारने असा नवा नियम काढल्याची बतावणी […]

Continue Reading