महाराष्ट्र सरकारने ई-पास रद्द केलेला नाही; वाचा सत्य
महाराष्ट्र शासनाने ई-पास रद्द केला असून, जिल्ह्यात प्रवेश करताना केवळ तुमचे तापमान तपासले जाईल, असा संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी केली असता कळाले की, ई-पास रद्द करण्यात आलेला नाही. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी दैनिक लोकसत्ताने 4 ऑगस्ट रोजी दिलेल्या वृत्तात म्हटले की, गणेशोत्सवात कोकणात एसटीने […]
Continue Reading