दुचाकी वाहनांना महामार्गांवर टोल भरावा लागणार नाही; खोटा दावा व्हायरल

राष्ट्रीय महामार्गांवर 15 जुलैपासून दुचाकी वाहनांनाही महामार्गांवर टोल भरावा लागेल, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. काय आहे दावा ? व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे की, “१५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनांनाही राष्ट्रीय महामार्गावर टोल भरावा लागणार ! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) नव्या धोरणानुसार, १५ जुलै २०२५ […]

Continue Reading

टोल भरल्यानंतर गाडी बंद पडल्यास टोल कंपनीला वाहनधारकांना मोफत पेट्रोल द्यावे लागते का? वाचा सत्य

‘ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती’च्या अध्यक्षा प्रा.रंजना प्रविण देशमुख यांच्या नावाने टोलविषयक एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, टोल नाक्यावर शुल्क भरल्यानंतर प्रवासात जर वाहन खराब किंवा मेडिकल इमर्जन्सी उद्भवल्यास वाहनधारकांना मोफत मदत करण्याची टोल कंपनीची जबाबदारी असते.  एवढेच नाही तर इंधन संपल्यास टोलपावतीवरील हेल्पलाईन क्रमांकाला फोन करून 5 ते 10 लिटर […]

Continue Reading

वकिलांना टोलमाफी मिळालेली नाही. तो व्हायरल मेसेज FAKE आहे. वाचा सत्य

कर्जमाफी इतकाच टोलमाफी हा विषय “गंभीर” आहे. टोल न भरण्यासाठी विविध बहाणे आणि वशिले वापरले जातात. परंतु, वकिल या सगळ्यांच्या एक पाऊल पुढे गेले आहेत. त्यांनी स्वतःसाठी टोलमाफीच मिळवली! वाचून आश्चर्य वाटलं ना? सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजनुसार, वकिलांना आता महामार्गावर टोल भरण्याची गरज नाही. केवळ बार कौन्सिलचे ओळखपत्र दाखवायचे आणि टोलमुक्त प्रवास करायचा, असा […]

Continue Reading