भारताला ‘इंडिया’ हे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले नव्हते; वाचा सत्य
दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेत आलेल्या मान्यवर राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधाना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाठवलेल्या आमंत्रणावर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे देशाचे इंडिया नाव हटवून आता ‘भारत’ या नावाचा वापर केला जाईल, अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेजमध्ये व्हायरल होते आहे. ज्यामध्ये ऑक्सफोर्ड डिक्शनरीनुसार […]
Continue Reading