FACT CHECK: राजीव दीक्षित यांच्या नावे 5-जी नेटवर्कविरोधातील पोस्ट कितपत खरी आहे?
दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी येत्या 100 दिवसांत 5-जी सेवेची चाचणी सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतात लवकरच 5-जी इंटरनेट वापरायला मिळणार. परंतु, दूरसंचार क्षेत्रातील ही उडी आपल्या आरोग्यासाठी घातक तर नाही ना ठरणार? सोशल मीडियावरील पोस्ट खऱ्या मानल्या तर राजीव दीक्षित यांनी चेतावणी दिली होती की, 5-जी तंत्रज्ञान हे मानवी शरीरासाठी अत्यंत […]
Continue Reading