दिल्ली सरकारने ध्रुव त्यागी आणि अंकित सक्सेना यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली नाही का?
झारखंड येथे काही दिवसांपूर्वी तबरेज अन्सारी यांची हत्या करण्यात आली. दिल्ली वक्फ बोर्डाने त्याच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत आणि पत्नीला नोकरी देण्याचे आश्वासन दिले. यावरून अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारवर टीका केली जात आहे की, त्यांनी दिल्लीमध्ये गेल्या वर्षी हत्या झालेल्या अंकित सक्सेना आणि ध्रुव त्यागी यांच्या कुटुंबांना एकाही रुपयाची मदत केली नाही. […]
Continue Reading