साप व विंचूच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास महाराष्ट्र शासन 10 लाख रुपये नुकसान भरपाई देत नाही. वाचा सत्य

पावसाळ्यात सापांचा उघड्यावरील वावर वाढतो. या काळात ग्रामीण भागात सर्पदर्शन होणे सामान्य बाब असते. सर्पदंशामुळे मृत्यू होण्याचेही प्रमाणही ग्रामीण भागात अधिक आहे. तसेच वन्यप्राण्यांचाही धोका असतो. असा प्रसंग ओढावला तर शासनाकडे मदत मिळत असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, साप, विंचु, वाघ आणि अस्वत ई. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा […]

Continue Reading