डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजस्थानमध्ये मनुच्या पुतळ्याचे अनावरण केले नव्हते. वाचा सत्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते, हे तर सर्वश्रुत आहे. असे असताना हा ग्रंथ लिहिणाऱ्या मनुच्या पुतळ्याचे डॉ. आंबेडकरांनी अनावरण केले होते, असा दावा सोशल मीडियावर पाहायला मिळाला. राजस्थान उच्च न्यायालयाच्या परिसरातील मनुच्या पुतळ्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते अनावरण झाले होते, असे एका फेसबुक पोस्टमध्ये […]
Continue Reading