35 हजार कोटींचे कर्ज बुडवून सुभाष चंद्रा देश सोडून फरार झाले का? वाचा सत्य
विजय मल्ल्या, नीरव मोदी यांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून आणि घोटाळा करून परदेशात पळून गेले. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा पळपुट्या उद्योगपतींमध्ये आणखी एक नाव सामील झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. भाजपचे राज्यसभा खासदार आणि झी समूहाचे चेयरमन सुभाष चंद्रा कर्ज थकवून देशातून फरार झाल्याचा दावा केला जात आहे. एकुण 35 हजार […]
Continue Reading