FACT CHECK: औरंगाबादमध्ये पोलिसांनी पकडले म्हणून चालकाने स्वतःची दुचाकी पेटवली का?
मोटर वाहन कायद्यातील नवीन तरतुदींची अंमलबजावणी केल्यानंतर चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यामध्ये वाद झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वाहतूक नियम तोडल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या वाढीव दंडावरून हे वाद होत असल्याचे दिसून येते. दिल्लीमध्ये तर दंड लावल्यामुळे एका युवकाने स्वतःची दुचाकीच पेटवून दिली होती. अशाच प्रकारची घटना औरंगाबादमध्ये घडल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर दुचाकी […]
Continue Reading