निवृत्त कर्नल यतेंद्र यादव यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र : सत्य पडताळणी
पुलवामा हल्ल्यानंतर सध्या सोशल मीडियावर एक पत्र आणि पोस्ट वायरल होत आहे. या पत्रामध्ये जम्मू – काश्मीरमधील संवेदनशील वातावरण आणि पुलवामा हल्ला यासंदर्भात लिहिलेले आहे. तसेच लष्कराच्या कारभारात राजकीय हस्तक्षेपामुळे पुलवामा सारखी घटना घडणारच होती. अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. Facebook l अर्काईव्ह l सत्य पडताळणी सोशल मीडियावर निवृत्त कर्नल यतेंद्र यादव यांनी लिहिले पंतप्रधानांना […]
Continue Reading