गंगामाई साखर कारखान्यातील आगीत 70 कामगारांचा मृत्यू झालेला नाही; वाचा सत्य

अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बाभुळगावच्या गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी (25 फेब्रुवारी) सायंकाळी भीषण आग लागली होती. या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर झाले.  या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, या दुर्घटनेत 70 पेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झाला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) याविषयी फॅक्ट चेक करण्याची विनंती […]

Continue Reading