वैश्विक किरणांमुळे मोबाईल दूर ठेवण्याची अफवा पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

अनेक मोबाईल वापरकर्त्यांना 20 जून रोजी सकाळी 10 वाजता भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट मेसेज आला होता. अचानक आलेल्या या मेसेजवरून अनेक वावड्या उठल्या. उलटसुलट चर्चांना उधाण आले.  त्यात भर म्हणून एक मेसेज व्हायरल होऊ लागला की, मध्यरात्री पृथ्वीच्या जवळून वैश्विक किरणे जाणार असल्यामुळे सर्वांना आपापले मोबाईल दूर ठेवावे. सोबत नासा, बीबीसी आणि […]

Continue Reading