अहमदनगरच्या शिवसेना शहरप्रमुखाने उद्धव ठाकरेंवर टीका करणारे पत्र लिहिले का? जाणून घ्या त्या व्हायरल मेसेजचे सत्य
विधानसभेच्या निकालानंतर चारही प्रमुख पक्षांना राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही. भाजप-शिवसेना युतीचे बिनसल्यानंतर सत्तास्थापनेअभावी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यान, बहुमताची आकडेमोड जुळवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला. त्यानंतर ‘महाशिवआघाडी’चे सरकार येणार का अशी अटकळ बांधण्यात येऊ लागली. सेनेच्या या भूमिकेचा विरोध करणारे एक पत्र सोशल मीडियावर सध्या प्रचंड गाजत आहे. दावा केले जात […]
Continue Reading